अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि …
Read More »मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा
इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक कथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासांच्या चरित्रातही घुसडलेल्या पाहायला मिळतात. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा रामदासांच्या चरित्रात आलेल्या पाहायला मिळतात. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास …
Read More »॥ राजा शिवछत्रपती ॥ भाग ३
ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. “मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज” ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे. या पृथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. …
Read More »पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा
पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती. या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता. परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते. या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की “पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? ” ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती. संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त “मराठा” शब्दाचा आधार घेतला जातो. याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच. …
Read More »रा.ग. गडकरींचा राजसंन्यास
कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात. कुणी समाज प्रबोधनासाठी, कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो. पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण …
Read More »पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?
राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? : पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले. परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही. कारण त्यासाठी जबाबदार आहे ती शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन. चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु. भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा …
Read More »सूर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच ! [भाग ३]
मुत्सद्दी राणी येसूबाई : रायगडाबाबत धोरणी, निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला. पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मराठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही. सूर्याजींचे नावही तेथे नाही. जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला. शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले. बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले आणि त्यास …
Read More »सुर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच ! [भाग २]
पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते : आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली, पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही. शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते. ’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’. राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल. वेढा आरंभी अगदीच शिथील होता. संपुर्ण रायगडला वेढा देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते. …
Read More »सूर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच !
“कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच. निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते. पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता. हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे. पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी. कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता.” इतिहास हा …
Read More »